
संविधानामुळे देश एकसंघ महिलांसाठी ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ ऐतिहासिक – पालकमंत्री विखे पाटील
राहाता, दि. १४ (प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघपणे प्रगती करत असून, कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधानच सर्वोच्च असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजभूषण पुरस्कार’



























